अडचण भाग १



“काल पण तेच झाले.. जाणून बुजून? नाही… नसेल.. असे नाही करणार ते.. मला नाही वाटत. सरळ मनाचा माणूस आहे तो.. आपल्यावर किती निर्व्याजपणे उपकार केले आहेत त्यांनी. आपण असा विचार करणे चूक आहे. आता परिस्थितीच अशी अडचणीची आहे कि काहीतरी चुकून होणार आणि मग आपण त्याचा विचार करत बसणार. पण विचाराचा विपर्यास व्हायला नको. ते आपल्या हातात आहे.” गीता स्वतःच्या विचारात कसाबसा झोपण्याचा प्रयत्न करत होती.

****

बाहेर अखंडीतपणे पडणार्‍या पावसाचा जोर ओसरायला तयार नव्हता गेले दोन दिवस कोसळत होता. घरामधे घोट्याएवढं पाणी झालं होतं. वाढत नव्हतं, पण कमीही होत नव्हतं. एवढ्या मोठ्या शहरात असणार्‍या आर्थिक तफावतीचे प्रतिक म्हणजे त्यांची झोपडपट्टी आणि त्या झोपडपट्टीला लागून असलेल्या सोसायटीच्या भिंतीतून ड्रेन पाईपने कोसळणारे पावसाचे पाणी. सोसायटी ऊंचावर असल्यामूळे तीचे पावसाळ्यात येणारे सांडपाणी झोपडपट्टीत घूसत असे. तक्रार करून ऊपयोग नव्हता कारण त्यांची घरेच अनाधिकृत होती. त्यातच ती सोसायटीची भिंत पाण्याने भिजून भिजून एखाद्या झोपडीवर कोसळण्याची भितीपण होती.पवन जे काही कमवत होता त्यामध्ये दोघांना स्वतःचे घर तर सोडा पण चांगले भाड्याचे घर घेणे देखील त्या शहरात परवडणारे नव्हते.

जीव पोसणे आणि वाचवणे अशा दोन्ही आघाड्या तिथे प्रखरपणे लढवाव्या लागत होत्या. गीताचा नवरा पवन एका मेडीकलमधे रात्रपाळीला होता. सकाळी घरी येऊन झोपणे आणि परत सकाळी अकरा वाजता घरातून अर्ध्या झोपेत निघून बारा ते चार एका हाॅटेलच्या गल्ल्यावर छोट्याशा कमिशनसाठी जाऊन बसणे अशी दूहेरी लढत तो करत होता. गीता आणि त्याला वर्षभराची मूलगी होती. त्यामुळे गीताला त्याला हातभार लावणे शक्य नव्हते. लग्न करून शहरात सेटल व्हायचे स्वप्न पवनने लहानपणापासून ऊराशी बाळगले होते. त्यामूळेच गाव सोडून तो ईथे आला होता. स्वप्ने किती फसवी असू शकतात ह्याचे ज्ञान त्याला शहरात आल्यावर झाले. गावाकडे त्याला आईबाप नव्हते. तो अनाथ नव्हता. त्याच्या काकांनी म्हणजे भानू काकांनी त्याला सांभाळला होता. काकांची आणि त्याची अशी दोघांची किरकोळ शेती काकाच बघत होते. त्यातून खाण्यासाठी उत्पन्न मिळाले तरी पुरे अशी वानवा होती. त्याने काकांना सांगितले होते कि आपण दोघांची शेती विकू आणि त्याबदल्यात शहरात जाऊन सेटल होऊ. पण काकांनी त्याचे ऐकले नाही. विदुर अशा काकांना मुलबाळ नव्हते. म्हणून पवनचा सांभाळ त्यांनी पोटच्या पोराप्रमाणे केला. त्याचे ग्रॅज्युएशन इतके शिक्षण केले. एक साध्या कुटुंबातल्या पण शिकलेल्या सालस मुलीशी लग्न लावून दिले.

काहीतरी_मनातलं…!
काका पुतण्यामध्ये प्रेम चांगलेच होते. पण शेती विकण्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि पवनने गीताला घेऊन गाव सोडला. काकांच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्याला शेती विकायची नव्हती. त्याला आता वर्ष झाले होते. दरम्यान दोघांना एक मुलगी झाली. त्याने तसे भानू काकाला कळवले होते. पवनने स्वतःची अवस्था सुधारवण्यासाठी बेसुमार कष्ट करण्याची तयारी केली होती. सुरुवातीला पर्याय नव्हता म्हणून त्याला झोपडपट्टीतल्या साधारण पत्र्याच्या खोलीमध्येच आश्रय घ्यावा लागला होता. कशीबशी पैश्याची जुळवणूक करत तो घराचे स्वप्न बघत होता. गीता सुस्वभावी आणि संपूर्णपणे पतीच्या संसारात वाहून घेतलेली गृहिणी होती. उगाच नसते सोस पूर्ण करण्यासाठी ती पवनच्या कधीच मागे लागत नसे. तिला आशा होती. तिचे दिवस निश्चितच बदलणार होते. त्यासाठी ती तिच्या नवऱ्याला सर्वतोपरी साथ देणार होती. इकडे भानू काकांना पवन आणि त्यांच्या नातीची ओढ लागली होती. त्यांना भेटायला म्हणून भानूकाका शेवटी पवनकडे आले. पवन, गीता आणि त्यांची मुलगी ज्या अवस्थेत राहत होते त्या अवस्थेत त्यांना बघून भानू काकांना गहिवर आला. आपण कदाचित जास्तच ताणत आहोत असे त्यांना वाटू लागले होते. शिवाय नातीचे सुख काय जमीन जुमल्याहून स्वस्त आहे का? असाही प्रश्न त्यांना पडला होता.

****

भानू काका येऊन दुसराच दिवस झाला होता आणि धो-धो पाऊस सुरु झाला. पवनला कामावर जाणे गरजेचे होते. तो गेला. पावसामुळे वीजही गेली. एकच पत्र्याची खोली. भानूकाका खाली जमिनीवर अंथरून टाकून झोपले होते. गीता आणि छोटी पिहू खाटेवर झोपले होते. काहीवेळ गेला असेल. काकांच्या पायाला पाणी लागले. ते उठून बसले. त्यांना समजले कि दारातून घरात पाणी येत आहे.

“गीता..! ए गीता…” त्यांनी गीताला उठवण्यासाठी आवाज दिला.

ती उठून बसली. अंधारामुळे काहीही दिसत नव्हते. “काय?! काय झाले काका?” तीने हळू आवाजात विचारले.

“वलं झालय खाली. पाणी आलय घरात.” भानूकाका म्हणाले.

“अरे देवा! होका?” असे म्हणत अंधारात चाचपडत गीता खाटेवरून खाली ऊतरू लागली तसा तिचा पाय खाली ऊठून बसलेल्या काकांना लागला.

“अगं.. अगं!!! उतरू नगं!” काका लगेच म्हणाले.

“एक मिनिट..!”असे म्हणत तिने मोबाईलचा टॉर्च लावला.

अंथुरण भिजले होते.” काका ते सर्व उचलून त्या स्टूलवर ठेवा.” गीता म्हणाली. काकांनी त्यांचे अंथरून उचलत त्या छोट्या स्टुलावर ठेवले. गीताने सरकत त्यांना जागा करून दिली.

“काका.. इथे बसा.” ती म्हणाली. भानूकाका खाटेवर बसले. काहीवेळ शांततेत गेला. कोसळणाऱ्या पावसाचा आवाज चिंता वाढवत होता. अधूनमधून गीता फोनचा प्रकाश टाकून पाण्याची पातळी पाहात होती. पण ती काही वाढत नव्हती. त्यामुळे तिला थोडे हायसे वाटत होते. तासभर असाच गेला असावा. नुसते बसून बसून पाठीला रग लागली होती. काकांना मधूनच डुलका लागत होता. त्यामुळे ते कलंडत आणि परत सरळ होत होते. शेवटी गीताने शांती भंग केली.

“काका… मला नाही वाटत कि पाणी वाढेल. आपण झोपुयात. झोपलो नाहीतर सकाळी अंगात त्राण नाही राहायचे. आजारी पडणे चांगले नाही ह्या दिवसात.” ती म्हणाली. ती म्हणाली खरे, पण त्या खाटेवर जागा अगदीच जेमतेम होती. तिने छोट्या पिहूला आणखी भिंतीकडे सरकवत तिच्या शेजारी स्वतःला आडवे केले.

“काका झोपा तुम्ही पण.” तिने डोळे मिटत त्यांना सुचवले. जेमतेम एक दीड फूट जागा शिल्लक होती. पण पर्याय मात्र जराही शिल्लक नव्हता. काका तिच्या बाजूला पाठ करीत आडवे झाले. तास दीड तास गेला असेल.

गीताला हाताच्या खांद्यावर चांगलाच दाब जाणवला. तिला मागून काही खेटल्याची जाणीव देखील झाली. तिला समजले भानूकाका झोपेत तिच्याकडे वळले होते. तिला त्या खेटण्यातली निरागसता समजत होती. त्यामुळे ती हतबल होती. आपण स्वतःच त्यांना हे सुचवले असल्यामुळे काय करणार हा प्रश्न होताच. शेवटी तिने ती अडचण समजून घेत दुर्लक्ष केले. पण आणखी काही वेळात मात्र थोडे निराळेपण तिला जाणवू लागले. तिला नंतर जाणवले ते म्हणजे तिच्या पार्श्वभागाला भानूकाका घट्ट चिटकले होते. तिला अगदी हालचाल देखील करता येत नव्हती. मात्र त्या दोघांच्या एकमेकाना झालेल्या शारीरिक स्पर्शाने भानुकाकांच्या नकळत त्यांच्या इंद्रियामध्ये संवेदना शिरली होती. गीताने पातळ असा गाऊन घातला होता. पावसाळ्याच्या दमट वातावरणामुळे तिने आत परकर न घालता नुसतीच पॅंटी ठेवली होती. तिला पांघरून अंगावर घेऊन झोपायची सवय होती. पण गरम होत असल्याने तिने तेही केले नव्हते. त्यामुळे भानुकाकांच्या पौरुषाचा स्पर्श तिला जास्तच ठळक पणे जाणवत होता. तिने मन घट्ट करत तिकडे दुर्लक्ष केले आणि झोपेवर मन एकाग्र केले. काहीवेळात ती झोपी गेली.

सकाळी उठल्यावर रात्रीच्या प्रकाराचा मागमूसही उरला नाही. न गीताच्या डोक्यात ती आठवण होती न भानू काकांच्या मनात कसली जाणीव. भानुकाकांच्या मदतीने घरातले पाणी तिने काढले. पवन आला तसा चहा नाश्ता करून झोपी गेला. पावसाचा जोर जरा कमी झाला होता. त्यामुळे दैनंदिन गोष्टी करता आल्या आणि दिवस पुढे सरु लागला. संध्याकाळी पवन त्याचे दुपारचे काम उरकून घरी आला आणि परत थोडावेळ झोपला. काहीवेळाने परत त्याच्या रात्रपाळीवर निघाला. काल रात्रीच्या प्रसंगाची आठवण तोवर गीताला झाली नाही. जोवर तशीच जुळी रात्र समोर आली नाही. बरोबर झोपण्याच्या वेळीच दिवे गेले. कालच्या पावसाने ओली झालेली अंथरूणे वाळवण्याची संधी दिलीच नाही. वरून तो वरेमाप कोसळत होता.

“काका… वरच झोपावे लागेल आजपण.. पाऊस जोरात आहे. आत पाणी येऊ शकते.” अंधारात गीता म्हणाली.

काका स्टुलवरच्या अंथरुणावर बसले होते. “व्हय.. आसच वाटाया लागलंय आज बी !” ते म्हणाले.

गीता पिहूच्या जवळ सरकली. काही सेकंद गेले असतील. तिच्या शेजारी तिला खाटेवर वजन जाणवले आणि सोबतच तिचा करकरलेला आवाजदेखील आला. गीताने डोळे मिटले. घराच्या पत्र्यावर ताशांचा आवाज पावसाने वठवला होता. केव्हातरी तिला झोप लागली असावी. जाग आली ती तिच्या पायावर पडलेल्या पायाने. सोबतच तिच्या मानेवर टोचणाऱ्या काकांच्या मिशीच्या स्पर्शाने. तिच्या कमरेवर एक हात देखील आला होता. परत एकदा हालचाल न करू शकणाऱ्या गीताच्या मनात विचारांनी गर्दी सुरु केली.

ती जागी होऊन एक दोन मिनिट झाले असतील. तेवढ्यात काका तिला मागून सरकून चिटकले. त्यांचे शरीर तिला संपूर्ण बिलगले होते. त्यांचा हात कमरेवरून सरकून तिच्या पोटावर आला होता. काल रात्री झालेली गोष्ट दिवसभर डोक्यात अजिबातच न आल्यामुळे कालच्याच इतकी ती आजही गाफील होती. तिने साडी घातली होती. ब्लाउजच्या आतली ब्रा पण काढून ठेवली होती. काकांच्या “त्या” अवयवाने गीताच्या मागे स्वतःला घट्ट रुतवून ठेवले होते. त्याची ताठरता आता तिला चांगलीच जाणवत होती. तिच्या उघड्या पोटावर काकांचा सुरकुतलेला खरखरीत हात विसावला होता.

पिहू आता पुढच्या महिन्यात एक वर्षाची होणार होती. म्हणजे त्यानंतर आपण माहेराहून इकडे आलो त्यावेळी एकदा आणि नंतर पवनला कसलीशी सुटी मिळाली होती त्यावेळी दुपारी एकदा … नंतर नाहीच… पवनला इच्छाच होत नाही. कारण तो कधीच आपल्याला त्याबद्दल विचारत नाही. पण मी… मला.. बऱ्याचदा वाटते. पिहू झाल्यापासून तर खूपदा वाटले… वस्तीतले चार-सहा पुरुष काय भयानक नजरेने पाहतात. अजून मी तशीच दिसते.. आधीपेक्षा थोडी जास्तच बरी..

मागच्या खोलीतली लता म्हणत होती. तिच्या नवऱ्याला रोज ३-३ वेळा मिळालं तरी ऊपाशीच दिसेल. मग पवन कसे असे राहतात. त्या आसुसल्या नजरा कशा आपल्या उघड्या अंगाचा ठाव घेत असतात. त्यांना मी मिळाले तर काय करतील आपल्यासोबत. कल्पना नाही करवत. नाही नाही.. त्यातल्या एखाद्याला जरी संधी मिळाली तर तो सोडणार नाही. किती दिवस ह्या वस्तीत काढायचे आहेत अजून? पावन प्रयत्न करत आहेत. काकांनी खरेतर ऐकायला हवे. काय हरकत आहे ती शेती विकून इकडेच यायला कायमचे. आपले हक्काचे घर तरी होईल. पवन म्हणत होते कि शेती विकली तर थोडी लांब अर्धा गुंठा का होईना जागा मिळेल आपल्याला. स्वतःचे घर पण बांधून होईल. पण भानूकाकानी थोडे ऐकले पाहिजे. असे पण एकटे आहेत. मागे न प्रपंच न रक्ताचे कोणी. जे कोणी आहोत ते आम्हीच. देवाला माहीत आहे माझ्या. मी त्यांचे म्हातारपण नक्की मनोभावे करेन. पण त्यांनी थोडे ऐकायला हवे. तिचे विचार मेंदूमध्ये चौफेर दौडत होते.

तेवढयात काकांचा हात तिच्या पोटावरुन सरकून तिच्या स्तनांवर येऊन विसावला. सोबतच तिच्या मागून त्यांची कंबर हलली आणि काकांचे इंद्रिय अजून आत घट्टपणे रोवले गेले. अभावीतच गीताच्या तोंडून एक सुस्कारा बाहेर पडला. पुरुषी शरीराची सलगी गीताला एकाचवेळी कमजोरही करत होती आणि दुसऱ्याठिकाणी तिला आल्या संधीचा वापर करण्यासाठी उद्युक्त देखील करत होती. तिला काहीतरी करणे भाग होते.
+

– क्रमशः

4/5 - (1 vote)

1 thought on “अडचण भाग १”

Leave a Comment

error: Content is protected !!